तुम्ही घरी किंवा शाळेतही रांगोळ्या पाहिल्या असतील. पण तुम्ही आकाशातली रांगोळी कधी पाहिलीय? सुशीलानं हे कसं केलं, ते तुम्हाला या पुस्तकातून समजेल.
शाळेच्या पहिल्या दिवशी राणीला कोण कोण दिसतं? तिला काय वाटतं?
सतत भांडणाऱ्या पण एकमेकींवर तेवढंच प्रेम करणाऱ्या दोन बहिणींची ही गोष्ट.
दोन भावांची ही गोष्ट. दिवसभर काय करतात बरं ते एकमेकांबरोबर?
मला खूप मित्र आहेत. मला ते सर्व आवडतात. पण त्यांच्यातला एक मला सर्वात जास्त आवडतो.
कधीतरी मूल स्वत:शीच बोलते आणि मग त्यातून एक छोटासा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. ’माझी बॅट हरवली, माझी बॅट सापडली’ यामध्ये अशाच एका प्रसंगाचे वर्णन आहे.
By navigating this website, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation and analyze site usage.