कोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही. दिवसा मात्र, त्याचे मंत्री जेव्हा काही कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होईना. शेवटी एक दिवस... चला तर. कोट्टावी राजाच्या नगरीत जाऊन येऊ आणि पुढं काय घडलं पाहू.